केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?
केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे शेगदाणे इत्यादी इत्यादी यांचाही समावेश होतो. म्हणून त्यांचे सेवनही कमी करावे.
बेकरीचे पदार्थ कमी करावेत. म्हणजे पाव, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट, बेकिंग सोडा इ कमी प्रमाणात खावे. किंवा बंद असावे. किंवा खाण्यात आलेच तर व्यवस्थित आणि साजूक असे गाईचे तूप लावून खावे.
चायनीज फूड टाळावे.
फास्ट फूड टाळावे.
अत्यंत आंबट गोष्टी टाळाव्यात. जसे प्रत्येक भाजी, तसेच वरणात टोमॅटो याचा वापर करू नये. टोमॅटो सॉस, प्रिसर्वेटीव्ह इ चा वापर टाळावा.
केसांना बाहेरून खूप कोरडे करू नये. अति साबणाचा वापर करू नये. तसेच अति शाम्पू हाही वापरू नये.
केसांना केमिकल युक्त कलर लावू नये.
वेगवेगळे रंग ( फॅशन म्हणून ) लावू नये.
केसांविषयी अधिक सखोल जाणून घेण्यासाठी व त्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर ठाणे (9869105594) सदैव आपले सहाय्य करण्यास सज्ज आहे.
Ayurvedic Scalp Analysis and Hair testing with modern technologies is available at Amruta Ayurevd Thane
All hair and Skin Treatments are available at Amruta Ayurved
Old articles about vegetables and fruits etc available